pm kisan नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा बातमी आनंदाची असून काय कारण आहे आज पासून आपण दोन्ही योजनेचा कशाप्रकारे लाभ आपल्या खात्यामध्ये किंवा आपल्याला भेटणार आहे याची किंवा कशाप्रकारे सुरुवात सरकारने केली आहे हे आपण पाहणार आहोत.

pm kisanमित्रांनो पहिली योजना म्हणजेच नमू शेतकरी सन्माननीय योजना हे केंद्र सरकारची योजना असून तुम्हाला या योजनेबद्दल काही माहिती सांगायची गरज नाही तुम्हाला ही माहिती माहीत आहे की दोन हजार रुपये तीन हप्त्याला पडत असतात या योजनेमुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो आणि आता वर्षाला सहा हजार या योजनेचा मानधन आपल्याला मिळत आहे आणि आपल्या खात्यामध्ये ही रक्कम तीन महिन्याच्या जमा होते .
good news for Maharashtra farmers ही योजना 2018-19 मध्ये सुरुवात झाली या योजनेमध्ये सुरुवात झाल्यानंतर सरकारने खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला होता केंद्र सरकारची कृषी संस्थेचे सदस्यांची ही महत्त्वाची योजना होती या योजनेमध्ये काय समाज आहे किंवा या योजनेमुळे कोणत्या शेतकऱ्याला लाभ होतो किंवा कोणत्या शेतकऱ्याला लाभ होत नाही याची त्यांनी दखल घेतली होती सरकारने शेतकऱ्यांना सन्मान निधी आणि आधार देण्यास सुरुवात केली होती कमी उत्पादनांना असणाऱ्या पिकांना बक्षीस देणे हा मुख्य उद्देश होता या योजनेचा यासाठी 15 लाख पात्र शेतकऱ्यांपैकी बारा लाखांना प्रोत्साहन पर अनुदान मिळत आहे .
good news for Maharashtra farmers मित्रांनो तुम्हाला माहित आहे या योजनेचा सर्व सारखा लाभ होत आहे आणि या योजनेमुळे भरपूर शेतकऱ्यांना खूप सरकार मदत करा येत आहे शेतकऱ्यांना काही चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना ही योजना सरकारने सुरू केलेले आहे या व्यतिरिक्त मीडिया रिपोर्ट उत्तर प्रदेश कुत्री मंत्री सूर्यप्रतापशाही यांनी वारांना झेंडा दाखवून पिक विमा मोहिमाची सुरुवात केली आहे पिक विमा लवकरात लवकर तुमच्या खात्यावर पडेल आणि तुमचा काही अनुदानाचा राहिला असेल की किंवा शी करून घ्या किंवा शिकल्यानंतर तुम्हाला अनुदान हे के पुढील दिवसांमध्ये पडत असते.
good news for Maharashtra farmers राज्यात सर्वाधिक नुकसान भरपाई मिळालेल्या शेतकऱ्यांचाही यावेळी विशेष गौरव करण्यात आला. लखनौ येथील कृषी भवन येथे झालेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमात कृषीमंत्र्यांनी खरीप हंगाम 2022 आणि रब्बी हंगाम 2022-23 साठी सर्वाधिक नुकसान भरपाई मिळविलेल्या विमाधारक शेतकर्यांचे कौतुक केले.
Manoj Jarange : 100 एकरवर सभा, 80 एकरवर पार्किंग, 5 लाख लि. पाणी, 600 डॉक्टर्स-नर्स, मनोज जरांगेंच्या सभेसाठी यंत्रणा सज्ज